शहापूर । शहापूर मतदारसंघातील देऊळवाडी या गावात कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक सुविधा नसल्याने तेथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे, तर आजतागायत एकही लोकप्रतिनिधी न गेेलेल्या गावात आमदार पांडुरंग बरोरा यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेऊन समस्या सोडवण्याचे व विकासकामांबाबत आश्वासन दिल्याने दुर्लक्षित गावाचा कायापालट होईल, अशी आशा स्थानिक नागरिकांंमध्ये निर्माण …
अधिक वाचा27 गावांतील वाढीव मालमत्ता कर रद्द करावा
कल्याण । कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांत मालमत्ता कराची रक्कम दहा पटीने वाढवण्यात आली असून, नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. 27 गावे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन दोन वर्षे पूर्ण झाली असून, पाच वर्षांपर्यंत मालमत्ता कराची रक्कम ग्रामपंचायत हद्दीत असताना जो कर नागरिक भरत होते तोच कर ठेवण्यात …
अधिक वाचासेना-भाजप युती दिवंगत मुंडेंना विसरली
कल्याण । राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार व भाजपमधील बहुजनांचा नेता, अशी प्रतिमा असलेले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कल्याण शहरात साजेसे स्मारक करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सन 1915-1916च्या अंदाजपत्रकात करण्यात आलेली 1 कोटी रुपयांची तरतूद कमी कमी होत गेली. मात्र, यंदाच्या सन 2018-2019 च्या अर्थसंकल्पातून मुंडेंच्या स्मारकाचे लेखाशीर्षच वगळण्यात आल्याची धक्कादायक …
अधिक वाचाभिवंडी पालिकेकडे स्टेम प्राधिकरणाचे 123 कोटी रुपये थकीत
भिवंडी । भिवंडी शहर महानगरपालिकेने स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. प्राधिकरणाचे 2016 पासूनचे वीजबिल अदा केले नाही. प्राधिकरणाची व्याजासहित एकूण 123 कोटी 14 लाख 64 हजार 566 रुपये रक्कम पालिकेस देणे आहे. त्यामुळे पाणी बंद करण्याचा इशारा स्टेम प्राधिकरणाने पालिकेला दिला आहे. त्यामुळे ऐनउन्हाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार …
अधिक वाचापोलिसांची चमकदार कामगिरी, शोधून काढले तब्बल 700 मोबाइल
कल्याण। कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळाच्या हद्दीत हरवलेल्या तब्बल 700 मोबाइलचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यातही कल्याणच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे 300 हून अधिक मोबाइल शोधून काढले आहेत, तर विशेष म्हणजे या पथकांनी मोबाइल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हरवलेल्या 10 व्यक्तींनाही शोधून काढले आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घातल्यानंतर वाढत्या मोबाइल चोरीच्या …
अधिक वाचामाहुली पर्यटन केंद्रामुळे स्थानिकांची रोजगार क्षमता वाढून होणार शाश्वत विकास
ठाणे । माहुली कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचा शाश्वत विकास होणार आहे. काळाची गरज ओळखून विकासासाठी हे पाऊल उचलल्याचे मत कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी व्यक्त केले. शहापूर येथील माहुली कृषी केंद्र उद्घाटन सोहळा तसेच पर्यटन संकेतस्थळाच्या शुभारंभ समारंभात ते बोलत होते. जगदीश पाटील म्हणाले की, कोकणमधील नागरिकांचे …
अधिक वाचाअण्णा हजारेंच्या समर्थनार्थ रॅलीला अल्प प्रतिसाद
ठाणे । दिल्लीत समाजसेवक अण्णा हजारे यांचे सक्षम लोकपाल, सक्षम किसान, निवडणूक प्रक्रियेत सुधार आणि पारदर्शक राजनीती यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी ठाण्यात स्वराज्य अभियान आणि स्वराज्य इंडियाच्या वतीने एका रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, रॅलीसाठी केवळ आठ कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने रॅलीची हवा निघाली आणि ती रद्द …
अधिक वाचाटीम ओमी कालानी, भाजपकडून मतदारांची दिशाभूल
उल्हासनगर । उल्हासनगर महापालिकेची पोटनिवडणूक जवळ येत आहे तशी वातावरण तापत चालले असून, सर्वच राजकीय पक्ष हे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबत आहे. प्रभागातील चौक सभांमधून यापुढेही विकास करत राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, गेल्या एक वर्षात त्यांनी किती विकास केला हे या प्रभागातील मतदारांना माहीत …
अधिक वाचारोजगार नसताना शौचालये कशाला?
अंबरनाथ । स्वच्छता अभियान अंतर्गत देशभरात काही कोटी रुपये खर्च केले आहेत. लोकांना सार्वजनिक शौचालया बरोबर वैयक्तिक शौचालये सरकारने बाधुंन दिली,मात्र रोजगार नसल्याने आणी भरमसाट महागाई वाढल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली,तर शौचालये बांधून त्याचा काय उपयोग असा प्रश्न बहुजन विचारांची नेता सुषमाताई अंधारे यांनी येथे एक कार्यक्रमात उपस्थित केला. त्यापुढे …
अधिक वाचाटिटवाळ्यात वस्तीत वीटभट्ट्या
कल्याण । महागणपतीचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या टिटवाळा शहराच्या पश्चिमेत नागरी वस्ती असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने वीटभट्ट्या चालवल्या जात आहेत. त्यांचा धूरदेखील प्रचंड होत असल्याने धुराच्या प्रदूषणाने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत पत्रकारांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि तहसीलदारांना विचारणा केली असता एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत …
अधिक वाचा