• Login
ePaper
Janshakti Newspaper
Monday, January 18, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐक्य आणि बंधुता टिकवण्याची हीच ती वेळ; CAB वरून मोदींचे आवाहन !

16 Dec, 2019
in ठळक बातम्या
0
ऐक्य आणि बंधुता टिकवण्याची हीच ती वेळ; CAB वरून मोदींचे आवाहन ! 1
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा अमलात आणला आहे. त्यामुळे मुस्लीम व्यतिरिक्त इतर धर्माच्या लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल होणार आहे. या कायद्याला विरोध देखील होत आहे. आसाम, दिल्ली, मणिपूर राज्यात या कायद्याला जोरदार विरोध होत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. काल दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सर्व पक्षीय नेते आणि नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मानवतेच्या दृष्टीने हा कायदा केला आहे. सर्वांनी त्याला पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. शांतता, ऐक्य, बंधुता टिकविण्याची ही वेळ असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

This is the time to maintain peace, unity and brotherhood. It is my appeal to everyone to stay away from any sort of rumour mongering and falsehoods.

— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2019

आपण सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि अपंग लोकांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची काळाची गरज आहे असे मोदी यांनी सांगितले आहे. विरोध, चर्चा करण्याचे लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये असे आवाहन मोदींनी केले आहे.

Violent protests on the Citizenship Amendment Act are unfortunate and deeply distressing.

Debate, discussion and dissent are essential parts of democracy but, never has damage to public property and disturbance of normal life been a part of our ethos.

— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2019
Tags: #CitizenshipAmendmentBillcabCitizenship Amendment BillPM Narendra Modiprime minister narendra modi
SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

जामिया विद्यापीठ प्रकरण: पोलिसांवर गुन्हे दाखल करणार: कुलगुरू

Next Post

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद !

Related Posts

विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव
ठळक बातम्या

विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

18 Jan, 2021
ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी
जळगाव

एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

18 Jan, 2021
Next Post
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद !

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद !

सोमवार ठरला जळगावसाठी घातवार; विविध अपघातात पाच जण ठार !

सोमवार ठरला जळगावसाठी घातवार; विविध अपघातात पाच जण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group