• Login
ePaper
Janshakti Newspaper
Tuesday, January 26, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जलयुक्त शिवार भाजपच्या बगलबच्यांसाठी पोषक

20 May, 2019
in खान्देश, जळगाव, ठळक बातम्या
0
जलयुक्त शिवार भाजपच्या बगलबच्यांसाठी पोषक
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी यांचा पत्रकार परिषदेत आरोप

जळगाव– ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर व्हावी व शेती शिवार सिंचनाखाली येवुन शेतकर्‍यांना आपली शेती, शिवार सुजलाम सुफलाम करता यावे, पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे या हेतुने महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना 2015 पासुन मोठा वाजगाजा करत अंमलात आणली आहे. जिल्ह्यात दरवर्षी कोट्यावधीची कामे झाली. योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन मुख्यमंत्र्यांनी काय साध्य केले. ठेकेदारांसाठी ही योजना राबवली का? कोट्यावधीची योजना फक्त भाजपचे कार्यकर्ते, नेत्यांचे बगलबच्चे पोसण्यासाठीच आहे का? असा सवाल उपस्थित होत असुन इतके कामे झाली मग जिल्हा भरात पाण्याची भिषण टंचाई कशी उद्भवल्याने ही योजना राज्याप्रमाणे जिल्ह्यातही फसवी ठरली असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

प्रचारासाठी घिरट्या घालणार्‍या मंत्र्यांना वेळ नाही
वर्ष भरापासून या राज्याला पूर्ण वेळ अनुभवी कृषिमंत्री नाही, नऊ महिन्यापासून कृषी खात्याला सचिव नाही . कृषिप्रधान भारतात दुष्काळात देखील शेती, शेतकरी, मजूर किती दुर्लक्षित आहे ,याचे लाजिरवाणे उदाहरण म्हणजे सध्याचे फडणवीस सरकार गेल्या 2 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा भीषण दुष्काळ आहे. 1501 गावांपैकी जवळपास 1000 गावां पेक्षा जास्त मधील जनता व जनावरे पाण्याअभावी तडफडताय. प्रचंड हाल होत असताना राज्यकर्ते मात्र आपल्याच मस्तीत आहे. राज्याचे महसूल मंत्री व जळगावचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील टंचाईची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात महिनाभर फिरकलेल नाही. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी जिल्ह्यात घिरट्या घालणार्‍या पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन व मुख्यमंत्र्यांना आता वेळ नाही. जनतेला त्यांनी वार्‍यावर सोडले आह, हे असले पालक काय कामाचे असेही डॉ. चौधरी यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

काँग्रेसतर्फे निषेध, पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांची माफी मागावी
काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र दुष्काळी समितीने बाळासाहेब थोरात , डॉ सुधीर तांबे , संदीप भैय्या पाटील आदी नेत्यांच्या नेतृत्वात जिल्हाभर दौरे केलेत . काल चंद्रकांत पाटलांनी तीन तालुक्यातील नऊ गावांना धावत्या भेटी देऊन सोपस्कार पार पडण्याचे काम केले .त्यातही त्यांनी दुष्काळाने होरपळलेल्या जनतेच्या दुखावर फुंकर मारण्य ऐवजी पीककर्ज घेऊन एफ डी करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या किती ? असे असंवेदनशील विधान करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा आम्ही निषेध करतो .पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शेतकर्‍यांची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करतो .

संकटमोचक महाजनांकडून बघ्याची भूमिका
जिल्ह्याला संकटाच्या वेळी ठाण मांडून बसणारा पालकमंत्री हवा, पर्यटनाचे सोपस्कार पार पडणारा बेफिकीर मंत्री नकोय, बारामतीत निवडणुकीसाठी ठाण मांडून बसणारे आता जळगावात का ठाण मांडून बसत नाहीत ? पिण्याचे पाणी, गुरांना चारा, हाताला रोजगार, फळ बागा वाचवणे, पिक कर्ज व दुष्काळी मदतीचे वितरण अशा सर्व उपाय योजनांत जिल्हा पिछाडीवर आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन राज्यभर संकटमोचकाची भूमिका पार पाडतात म्हणे मग त्यांना जळगाव जिल्ह्यातील भीषण टंचाई दिसत नाही का? आता पर्यंत त्यांनी जिल्ह्यात एक तरी टंचाई निवारणार्थ आढावा बैठक घेतली का? त्यांच्या जामनेर तालुक्यात टंचाईची काय परिस्थिती आहे, हे तरी त्यांना ठाऊक आहे का? गिरीश महाजन भाजपा सरकारचे, फडविसांचे संकटमोचक असतील, पण जळगावच्या जनतेला संकटात असतांना ते बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतात ?

पालकमंत्र्यांकडून शेतकर्‍यांची क्रुर विटंबना
जळगाव जिल्हा बँकेकडून अद्याप फक्त 3 टक्के पिक कर्जाचे वितरण झाले आहे असे माध्यमातून समजते, जिल्हाभरात 2936 कोटींचे बँकांना टार्गेट असतांना आजवर फक्त 85 कोटींचे पिक कर्ज दिल्याचे समजते. 50 हजार शेतकरी ज्यांची नावे पात्र लाभार्थी यादीत आहेत. परंतु ऑनलाईन प्रक्रियेच्या लेखनिक चुकांमुळे त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग होत नाही .त्यामुळे पात्र असूनही, ती रक्कम खात्यावर जमा न झाल्यामुळे शेतकरी थकबाकीदार दिसतोय .हा घोळ किती दिवस चालेल ? संकटात सापडलेल्या शेतकर्‍याच्या ह्या क्रुर विटंबनेस जबाबदार कोण? जर पावणे दोन वर्ष उलटून हि 50 हजार शेतकर्‍यांना कर्ज माफीचा फायदा त्यांच्या खात्यात जमा झालेला नसेल, तर याला जबाबदार कोण .पालकमंत्री या सर्व घोळाला जबाबदार आहेत, त्यांनी हि जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यकर्त्यांना जनतेक दुख पाहून डोळ्यात अश्रू आले पाहिजेत. त्या ऐवजी पालकमंत्री बेफिकीर विधाने करत असल्याचेही यावेळी डॉ. राधेशाम चौधरी म्हणाले.

SendShare11Share
ADVERTISEMENT
Previous Post

भगवान गौतम बुध्दांच्याच विचारांची गरज

Next Post

लहान भावाला बिर्याणी घ्यायला पाठवून तरुणाचा गळफास

Related Posts

…तर शिवसेनेला तोंड दाखवायला जागा उरली नसती-मुख्यमंत्री
ठळक बातम्या

ठाकरे सरकारची बिल्डरांवरची अधिक मर्जी: देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

25 Jan, 2021
पत्रकार परिषदेत शरद पवारांचा संताप; पत्रकारावर भडकले !
ठळक बातम्या

सरकारची नाकर्तेपणाची भूमिका: शेतकरी आंदोलनात शरद पवारांचे घणाघाती

25 Jan, 2021
Next Post
लहान भावाला बिर्याणी घ्यायला पाठवून तरुणाचा गळफास

लहान भावाला बिर्याणी घ्यायला पाठवून तरुणाचा गळफास

पालकमंत्र्यांकडून शेतकर्‍यांची टिंगल; आमदार डॉ.सतीश पाटील यांचा आरोप

पालकमंत्र्यांकडून शेतकर्‍यांची टिंगल; आमदार डॉ.सतीश पाटील यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group