• Login
ePaper
Janshakti Newspaper
Sunday, January 17, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संचारबंदीत भुसावळकर द्विधा मनस्थितीत

5 Apr, 2020
in खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ
0
बोदवडमध्ये संचारबंदीदरम्यान विनाकारण फिरणार्‍यांना ऊठ-बशांची शिक्षा
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

औषध दुकानदारांनी निर्णय घेतला मागे : ग्राहकांअभावी व्यापार्‍यांना फटका

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदी सुरू आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुली ठेवण्याचे आदेश शासनाने दिले असलेतरी भुसावळकर मात्र द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्यानंतर पोलिसांकडून फटके बसण्यासह गुन्हे दाखल होण्याची भीती असल्याने घराबाहेर पडावे अथवा पडू नये? असा प्रश्‍न भुसावळकरांना पडला आहे तर दुसरीकडे किराणा दुकानदारांसह औषध दुकानदारांचाही मनस्ताप वाढला आहे. सकाळच्या वेळेनंतर दिवसभर दुकानांवर ग्राहक येत नसल्याने आता करावे काय? हादेखील प्रश्‍न त्यांच्यापुढे पडला आहे. गिर्‍हाईकच येत नसल्याने सकाळनंतर या व्यावसायीकांना हातावर हात ठेवून बसावे लागत आहे त्यामुळे पोलिस प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिवसभरात नागरीक बाहेर पडत असल्यास आधी विचारपूस करावी व नंतर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

औषध दुकानदारांनी निर्णय घेतला मागे
पोलिसांच्या कारवाईनंतरही अनेक नागरीक औषध दुकानावर जाण्याचे निमित्त सांगून विनाकारण बाहेर पडत असल्याने रविवार, 5 एप्रिलपासून शहरातील सर्व औषध विक्रीची दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक प्रशासनानेही औषध विक्रेत्यांना दुकाने उघडी ठेवण्याच्या सूचना केल्यानंतर भुसावळ मेडिसिन्स डिलर असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ काबरा यांनी हा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले.

ADVERTISEMENT

पोलिसांकडून विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई -पोलिस उपअधीक्षक
शहरात विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवरच पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे शिवाय जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरीक बाहेर आल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी सांगितले. नागरीकांनीही क्षुल्लक-क्षुल्लक गोष्टींसाठी बाहेर पडणे टाळावे शिवाय बाहेर पडताना तोंडाला मास्क वा रूमाल बांधवा, असेही ते म्हणाले.

SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

नाडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर लॉकडाऊनची वेळ

Next Post

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांनी दिले 21 लाख

Related Posts

कोरोना लस भारताच्या सामर्थ्य, टॅलेंटचे प्रतीक
ठळक बातम्या

कोरोना लस भारताच्या सामर्थ्य, टॅलेंटचे प्रतीक

16 Jan, 2021
धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!
खान्देश

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

15 Jan, 2021
Next Post
पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांनी दिले 21 लाख

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांनी दिले 21 लाख

रेशन दुकानदारांकडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन: युवासेनेचे तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group