• Login
ePaper
Janshakti Newspaper
Wednesday, January 20, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    घरकुल घोटाळा: पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार !

    ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    घरकुल घोटाळा: पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार !

    ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री आणि आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वय नाही: देवेंद्र फडणवीसांचा टोला

4 Jul, 2020
in राजकीय, ठळक बातम्या, राज्य
0
…तर शिवसेनेला तोंड दाखवायला जागा उरली नसती-मुख्यमंत्री
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आणि पनवेलचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला टोला देखील लगावला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. मी पहिल्या दिवसापासून मंत्री-मुख्यमंत्री आणि आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे सांगत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. उदाहरणा दाखल त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे उदाहरण दिले. ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक आयुक्तांच्या बदल्या झाल्या. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नगरविकास मंत्री आहेत, त्यांनाही याबाबत कल्पना नव्हती असे त्यांनी सांगितले.

सरकारचे नेमके प्राधान्य कशाला आहे? हेच कळत नाही असेही त्यांनी सांगितले.

आघाडीतील नेते सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत आहे, मात्र त्यांच्यातील मतभेद अनेकदा उघड झाले आहे. त्यांनी या काळात मुख्यमंत्र्यांसोबत उभे रहावे असा सल्लाही त्यांनी दिला.

ADVERTISEMENT

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना सरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात काम होत नसल्याचे आरोप त्यांनी केले.

शासकीय रुग्णालयात जागा शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे सामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ येत आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे फार महाग असल्याने सामन्यांमध्ये चिंता असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांना केली आहे.

कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढलं पाहिजे. टेस्टिंग वाढवले नाही तर कोरोनाचे संक्रमण वाढत जाईल. सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. सरकारची व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया मंद गतीने सुरु आहे. एमएमआर रिजनमध्ये टेस्टिंगची व्यवस्था आणि आयसोलेशन तसेच उपचाराची व्यवस्था वाढवावी लागेल, कारण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

SendShare12Share
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरासह भुसावळ अमळनेरात 7 ते 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन !

Next Post

कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर !

Related Posts

गुजरातमध्ये भीषण अपघात: फुटपाथवर झोपलेल्या १५ मजुरांना करुण अंत
ठळक बातम्या

गुजरातमध्ये भीषण अपघात: फुटपाथवर झोपलेल्या १५ मजुरांना करुण अंत

19 Jan, 2021
घरकुल घोटाळा: पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार !
ठळक बातम्या

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन

19 Jan, 2021
Next Post
कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर !

कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर !

बोरद येथे वीज पडून बैल ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group