• Login
ePaper
Janshakti Newspaper
Monday, January 25, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !

    एसएमआयटी रस्त्यावरील नाल्याचे काम निकृष्ट ; महापौरांनी खडसावले

    जिल्ह्यातील 43 वाळू घाटांच्या लिलावाची प्रतिक्षा

    जिल्ह्यातील 21 पैकी 8 वाळू घाटांचा लिलाव

    ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

    ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

    42 कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांची भेट

    42 कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांची भेट

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !

    एसएमआयटी रस्त्यावरील नाल्याचे काम निकृष्ट ; महापौरांनी खडसावले

    जिल्ह्यातील 43 वाळू घाटांच्या लिलावाची प्रतिक्षा

    जिल्ह्यातील 21 पैकी 8 वाळू घाटांचा लिलाव

    ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

    ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

    42 कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांची भेट

    42 कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांची भेट

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा केंद्र सरकारचं षड् यंत्र – देवेंद्र मराठे

केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) बद्दलच्या निर्णयाचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध

3 May, 2020
in खान्देश, जळगाव, राजकीय
0
महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा केंद्र सरकारचं षड् यंत्र – देवेंद्र मराठे
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र राज्याचा कालच हीरक महोत्सव पार पडला.

“राकट देशा, कणखर देशा” असे महाराष्ट्र राज्याचे वर्णन मराठीचे शेक्सपियर राम गणेश गडकरी यांनी केले.अर्थातच महाराष्ट्र राज्याची नियतीने नेहमीच तिच्या कणखरतेची व राकटतेची परीक्षा केलेली आहे. परंतु महाराष्ट्र राज्य नेहमीच या सर्व संकटांवर मात करून निखरुन उभा राहिलेला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे नेहमीच महाराष्ट्र द्रोहीं कडून कडून प्रयत्न झालेला आहे.महाराष्ट्र राज्याच्या साठ वर्षातील इतिहासा मधील सर्वात मोठ्या संकटाला सध्या महाराष्ट्र सामोरे जात आहे व नक्कीच खात्री आहे या ही संकटावर मात करून महाराष्ट्र परत एकदा नव्या जोशाने उभा राहील.

महाराष्ट्र दिनी केंद्र सरकारने एक फतवा जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील आय एफ एस सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र हे मुंबई ऐवजी गांधीनगर गुजरात येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर निषेध व्यक्त केला.

ADVERTISEMENT

मुंबई भारताची आर्थिक राजधानी राहिलेली आहे मुंबईमध्ये मोठमोठे ऑफिसेस तसेच मोठ मोठे उद्योगधंद्यांचे कार्यालय आहेत.भारताचा संपूर्ण आर्थिक व्यवहार हा मुंबई येथूनच चालतो.युपीए सरकारच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने एम बालचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. त्या समितीने देखील अहवाल दिला होता की, मुंबई हे भारताचे आर्थिक राजधानी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र हे मुंबई येथेच राहावे जेणेकरून मुंबई व महाराष्ट्र राज्या चे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्व हे अधिकच वाढेल.

परंतु 2014 साली मोदी सरकार सत्तेमध्ये आले, तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी सर्व राज्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समान ठेवला पाहिजे. परंतु नरेंद्रजी मोदी यांनी नेहमीच गुजरात राज्याला झुकते माप दिले .2014 पूर्वी गांधी नगर जवळील गिफ्ट सिटी येथे कुठल्याच प्रकारचे उद्योगधंदे येण्यास तयार नव्हते.परंतु 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोठ मोठ्या उद्योगपती मित्रांच्या सहकार्याने गुजरात मध्ये मोठ्मोठे उद्योग धंदे आणण्यात आले.मोठमोठे ऑफिसेस हे गुजरात कडे वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तेव्हाच आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र सुद्धा गांधीनगर गुजरात येथे नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. महाराष्ट्र राज्यात 2014 साली सत्तेत असलेले तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या संपूर्ण टीमने महाराष्ट्र हित न जोपासता, हायकमांडला खूष करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र हे गुजरातला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सहकार्य केलं व महाराष्ट्र राज्यातील जनतेची फसवणूक केली.

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मुंबई येथे ठेवले गेले असते तर महाराष्ट्र राज्यातील दीड ते दोन लाख तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या असत्या. राज्याच्या आर्थिक नियोजनात सुद्धा वाढ मोठ्या प्रमाणात झाली असते. परंतु आता सर्व फायदा हा गुजरात राज्याला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कटकारस्थानाचा व महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्र द्रोही टीमचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध..

SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

सीए, सीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये

Next Post

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

Related Posts

आमच्या हक्काचे काढून घेतल्यास शांत बसणार नाही
ठळक बातम्या

राज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा; ओबीसी मोर्च्यात एल्गार

24 Jan, 2021
आमच्या हक्काचे काढून घेतल्यास शांत बसणार नाही
ठळक बातम्या

आमच्या हक्काचे काढून घेतल्यास शांत बसणार नाही

24 Jan, 2021
Next Post
लोकडाऊन कालावधी वाढविण्याचा विचार नाही

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

शहरातील दारू अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

जिल्ह्यात मद्यविक्री 17 मे पर्यंत बंदच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group