• Login
ePaper
Janshakti Newspaper
Friday, January 15, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    उपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी

    उपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    उपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी

    उपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत अमित गोरखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे!

15 Jul, 2018
in ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे
0
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

फडणवीसांनी दिले अधिकार्‍यांवरील कारवाईचे निर्देश

पिंपरीः महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मातंग समाजातील नागरिकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. यामुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी संबंधित विभागाला कडक निर्देश देण्याची मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर अधिवेशनात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले होते. यावेळी नितीन दिनकर, चंद्रकांत काळोखे, आनंद खंडागळे, भारत पवार, सचिन आरोटे, बालाजी गवारे, भानुदास नेटके, प्रवीण मिसाळ, अमोल कुचेकर, शेखर साळवे, विनायक मोहिते, विलास शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ADVERTISEMENT

लक्ष घालण्याची केली मागणी
निवेदनात गोरखे यांनी म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागात मातंग समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील घटना असेल किंवा आळंदी येथील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या असेल. अशा घटनांमुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. मातंग समाज रस्त्यावर उतरुन या घटनांचा निषेध करत आहे. त्यामुळे या विषयांमध्ये आपण वैयक्तिक लक्ष घालावे. समाजावरील अन्याय दूर होण्यासाठी संबंधित विभागाला व अधिकार्‍यांना कडक आदेश देण्यात यावेत. समाजावरील होत असलेले अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी तातडीने योग्य ती मदत करावी.

निवेदनाची घेतली दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राची त्वरित दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील मातंग समाजावर अन्याय झाला असल्यास भविष्यात अन्याय होऊ नये याकरिता संबंधित विभाग तसेच अधिकार्‍यांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर यांनी गोरखे यांना पाठविले आहे.

SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

सासरच्यांना मिळाला अटकपूर्व जामीन

Next Post

हौसेसाठी दुचाकी चोरणारा सराईत गजाआड

Related Posts

खान्देश

वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

13 Jan, 2021
जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
featured

जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

13 Jan, 2021
Next Post
चौघे हल्लेखोर जेरबंद

हौसेसाठी दुचाकी चोरणारा सराईत गजाआड

असमान चेंबरमुळे झाले रस्त्यात खड्डे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group