• Login
ePaper
Janshakti Newspaper
Tuesday, January 19, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात ‘मनु’ जन्माला आल्यासारखे वातावरण!

12 Jul, 2018
in ठळक बातम्या, राज्य
0
मी खोट श्रेय कधीच घेत नाही – सुनील तटकरे
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love
ADVERTISEMENT
आमदार सुनिल तटकरे यांचे विधानपरिषदेत टीकास्त्र  
नागपूर –  महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा लाभली आहे. या राज्याने देशाला संत परंपरा दिली. पण इथे पुन्हा एकदा ‘मनु’ जन्माला आल्यासारखे वातावरण निर्माण केले जात आहे की काय अशी भीती आमदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. नियम ९७ अन्वये तटकरे यांनी राईनपाडा घटनेवर भाष्य करतानाच सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून इथे राज्य केलं जात आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही इथे उभे राहू शकतो त्यांच्या मुलभूत विचारांनाच कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जातोय असे महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांवरून वाटते. या घटना अतिशय चिंताजनक आणि क्लेषकारक आहेत अशा शब्दात आपल्या भावना तटकरे यांनी व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना, अठरा पगड जातींना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. व्यवस्थेला लढा दिला. पण या मनुने समाजात वर्णवाद निर्माण केला, व्यवस्था निर्माण होताना प्रत्येकाच्या मनात एक विखार निर्माण केला. एक विशिष्ट समाज म्हणजे गुन्हेगारी करणाराच समाज आहे, असा विचार आज २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या अखेरीसही समाजात असेल तर हा मनुवाद आपल्याला कुठे घेवून जाणार याचा विचार व्हायला हवा असेही ते म्हणाले.
कुठे चाललाय आपला महाराष्ट्र असा प्रश्न आता लोकांना पडू लागला आहे. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राज्य करणारे आज असा विखार पेरणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. राईनपाडा येथील घटनांसारख्या घटनांच्या पाठी कोणीतरी कार्यरत आहे याची सरकारने माहिती घ्यावी. एखादी बैठक घेवून काही होणार नाही तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही तटकरे यांनी यावेळी केली.
SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

भगवतगीतेवरून अधिवेशनात ‘महाभारत’!

Next Post

खड्ड्यांविरोधात मुंबईत कॉंग्रेसचे आंदोलन

Related Posts

विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव
ठळक बातम्या

विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

18 Jan, 2021
ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी
जळगाव

एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

18 Jan, 2021
Next Post

खड्ड्यांविरोधात मुंबईत कॉंग्रेसचे आंदोलन

माझ्यावरील आरोप निराधार : भिडे

भिडे हे संतद्रोही आणि पाखंडी- संभाजी महाराज देहूकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group