• Login
ePaper
Janshakti Newspaper
Friday, January 15, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    उपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी

    उपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    उपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी

    उपमहापौरांनी शहराच्या प्रभागांमधील जाणून घेतल्या तक्रारी

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्यामुळे मी समाधानी-मोदी

4 Jul, 2018
in ठळक बातम्या, featured
0
ग्रामस्वराज्य अभियान यशस्वी; पंतप्रधानांनी मानले आभार
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली-धान्याच्या किमान आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ करून सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्यामुळे मी समाधानी आहे. शेतकऱ्यांना धान्यासाठी किमान आधारभूत किंमत (मिनिमम सपोर्ट प्राइस) उत्पादनमूल्याच्या दीडपटीने जास्त देण्याचे सरकारने ठरवले आहे. ही वाढ ऐतिहासिक आहे.

कृषि क्षेत्र के विकास और किसान कल्याण के लिए जो भी पहल जरूरी हैं, सरकार उसके लिए प्रतिबद्ध है। हम इस दिशा में लगातार कदम उठाते आए हैं और आगे भी आवश्यक कदम उठाते रहेंगे।

— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2018

ADVERTISEMENT

मुझे अत्यंत खुशी हो रही है कि किसान भाइयों-बहनों को सरकार ने लागत के 1.5 गुना MSP देने का जो वादा किया था, आज उसे पूरा किया गया है। फसलों के न्यूनतम समर्थन मूल्य में इस बार ऐतिहासिक वृद्धि की गई है। सभी किसान भाइयों-बहनों को बधाई।

— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2018

सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा, ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. कृषिक्षेत्राच्या विकासासाठी माझं सरकार कटिबद्ध आहे आणि त्यादिशेने आम्ही प्रयत्न केले असून याच दिशेने यापुढेही प्रयत्न करू असं मोदी म्हणाले आहेत. केंद्र सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटी रुपयांचा ताण या वाढीव किमतींमुळे पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तांदुळाच्या किमान आधारभूत किमतीत 1,550 रुपये प्रति क्विंटलवरून 1,750 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात आली आहे. डाळी, कापूस आदींची किमान आधारभूत किंमतही वाढवण्यात आली आहे. उत्पादनमूल्याच्या दीडपट किमान आधारभूत किंमत असावी अशी भूमिका आधी सरकारनं बजेटमध्ये व्यक्त केली होती, जी आज पूर्ण केली. मोदी सरकारनं घोषणा केलेल्या दोन योजनांमध्ये ही योजना असून पहिली योजना 10 कोटी कुटुंबांना पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा ही होती. हा निर्णय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आहे.

शेतकरी ही सर्वात मोठे उत्पादक आणि ग्राहक असून त्यांना आत्तापर्यंत न्याय मिळाला नव्हता जो मोदी सरकारनं दिला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे.यंदा पर्जन्यमानही समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज असल्याने धनधान्याचे उत्पादन चांगले होईल असा अंदाज आहे, या पार्शवभूमीवर या घोषणेमुळे शेतकऱ्यांना समाधान वाटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

SendShare25Share
ADVERTISEMENT
Previous Post

चाकु हल्ल्याप्रकरणी अजय गोडाले न्यायालयीन कोठडीत

Next Post

भुसावळात नूतन मुख्याधिकार्‍यांनी जाणल्या समस्या

Related Posts

जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध
गुन्हे वार्ता

देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

15 Jan, 2021
खान्देश

वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

13 Jan, 2021
Next Post
भुसावळात नूतन मुख्याधिकार्‍यांनी जाणल्या समस्या

भुसावळात नूतन मुख्याधिकार्‍यांनी जाणल्या समस्या

विद्यार्थ्यांनी आजार लपवू नये : डॉ. आबिदी

विद्यार्थ्यांनी आजार लपवू नये : डॉ. आबिदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group