• Login
ePaper
Janshakti Newspaper
Saturday, January 16, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेटलीं विरोधात केलेले वक्तव्य केजरीवालांनी दिलेल्या माहितीच्या आधारे

3 May, 2018
in Uncategorized
0
जेटलीं विरोधात केलेले वक्तव्य केजरीवालांनी दिलेल्या माहितीच्या आधारे
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली- दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये अरुण जेटली यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केले होते. या आरोपानंतर अरुण जेटली यांनी कुमार विश्वास यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. याबाबत कोर्टात सुनावणी सुरु आहे. दरम्यान जेटली यांच्यावर आपण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केले होते असे स्पष्टीकरण कुमार विश्वास यांनी दिले आहे. न्यायालयात देखील आपण हेच सांगणार असल्याचे कुमार विश्वास यांनी सांगितले. न्यायालयात २८ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

कुमार विश्वास यांनी न्यायाधीश राजीव सहाय यांच्यासमोर बोलताना आपण केलेलं वक्तव्य पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे होत असं सांगितलं. हे प्रकरण पुढे जाऊ नये अशी माझी इच्छा आहे, असं कुमार विश्वास यांनी न्यायालयात सांगितलं आहे. आपण फक्त अरविंद केजरीवाल जे बोलले त्याचाच पुर्नरुच्चार केला असल्याचं ते बोलले आहेत.

ADVERTISEMENT

आपल्या वक्तव्यामुळे अरुण जेटली यांचं काही नुकसान झालं असेल तर माफी मागतो असं कुमार विश्वास यांनी न्यायाधीशांना सांगितलं. हा खटला मागे घेतला जावा यासाठी न्यायालयात काय जबाब द्यायचा यासाठी आपल्या वेळ हवा असल्याची मागणी कुमार विश्वास यांनी केली. महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासहित आम आदमी पक्षाचे चार नेते राघव चढ्ढा, संजय सिंह, आशुतोष आणि दिपक वाजपेयी यांनी बिनशर्त माफी मागितल्यानंतर अरुण जेटली यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेला १० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला रद्द केला होता.

कुमार विश्वास यांनी मात्र खटला मागे घेण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसल्याने त्यांच्याविरोधातील प्रकरण न्यायालयाने कायम ठेवलं होतं. न्यायालयाने आज त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. अरुण जेटली यांनी डिसेंबर २०१५ मध्ये अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या पाच नेत्यांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. त्यावेळी केजरीवाल यांचे वकिल जेठमलानी यांनी उलटतपासणीदरम्यान आक्षेपार्ह टीका केल्यानंतर त्यांनी केजरीवालांविरोधात अजून एक १० कोटींचा खटला दाखल केला होता. डिसेंबर २०१५ मध्येही जेटलींनी डीडीसीएने वरुन केलेल्या आरोपांवरुन आम आदमीविरोधात अजून एक खटला दाखल केला होता.

Tags: Arun Jetaliarvind kejariwaldillikumar vishwash
SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

अपलोडफुडीच्या पायलट प्रकल्पाचे पुण्यात अनावरण

Next Post

शिवसेनेची स्वबळाची भाषा कुठे गेली?

Related Posts

BIG NEWS: भारतात दोन लसींच्या वापराला परवानगी
Uncategorized

BIG NEWS: भारतात दोन लसींच्या वापराला परवानगी

3 Jan, 2021
रजनीकांत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात भरती
Uncategorized

‘थलाइवा’मुळे भाजपाची गोची!

2 Jan, 2021
Next Post

शिवसेनेची स्वबळाची भाषा कुठे गेली?

महिलांसंबंधी उच्च न्यायालयाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

एका पेक्षा जास्त घर घेण्याचा अधिकार कोणालाही नको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group