• Login
ePaper
Janshakti Newspaper
Wednesday, January 27, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात २१९ गावांना १९१ टँकरने पाणीपुरवठा

27 May, 2019
in सामाजिक, खान्देश, जळगाव
0
जिल्ह्यात २१९ गावांना १९१ टँकरने पाणीपुरवठा
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

उपाययोजनांसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ

जळगाव – जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र झाली असुन २१९ गावांना १९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढतच असुन जिल्ह्याची भूजल पातळी देखिल खोल जात आहे.
जिल्ह्यात दुष्काळाची परीस्थीती अत्यंत बिकट होत आहे. वाढत्या तापमानामुळे विहीरींची पाणी पातळी दिड ते दोन मिटरने खोल गेली आहे. जिल्ह्यातील बहुतांश पालिका क्षेत्रात १० ते २० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांना देखिल पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशा परीस्थीतीत टंचाई कृती आराखड्याच्या माध्यमातुन टँकर, विहीर अधिग्रहण, तात्पुरती पाणीपुरवठा योजना, नविन विंधन विहीर घेणे, नविन कुपनलिका घेणे, विहीर खोलीकरण, नळ पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती करणे अशा उपाययोजना राबविल्या जात आहे. जिल्ह्यात यंदा टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

२१९ गावात १९१ टँकर (कंसात गावांची संख्या)
जिल्ह्यातील २१९ गावांमध्ये १९१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ३९ गावांना ४० टँकर, अमळनेर ३५ (५३ गावे), जळगाव ७ (८ गावे), जामनेर ३७ (३६), धरणगाव ४(४), एरंडोल ३ (१), भुसावळ ६(६), मुक्ताईनगर १(१), बोदवड ८ (७), पाचोरा २२ (१९), भडगाव ७ (८), पारोळा २४(३४) टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

ADVERTISEMENT

५५ गावात ५२ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना
जिल्ह्यातील ५५ गावात ५२ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहे. तर २७७ गावात २८४ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ७४ गावात १४२ नविन विंधन विहीर, ४३ गावात ६० नविन कुपनलिका, ६९ गावांमध्ये ५३ विहीरींचे खोलीकरण तर २ गावात नळ पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

उपाययोजनांना मुदतवाढ
राज्यातील दुष्काळाची परीस्थीती लक्षात घेता शासनाने दुष्काळी जिल्ह्यांमध्ये टंचाईच्या उपाययोजना करण्यासाठी दि. १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे आदेशही निर्गमीत करण्यात आले आहे.

Tags: CollectorCollector Office
SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

गाडगेबाबांना अभिप्रेत वंचित-शोषितांसाठी काम व्हावे !

Next Post

किरकोळ भांडणातून संतापात तरुणाने घेतला चार वर्षाच्या मुलाचा जीव

Related Posts

विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर
जळगाव

विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

25 Jan, 2021
धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !
ठळक बातम्या

धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

25 Jan, 2021
Next Post

किरकोळ भांडणातून संतापात तरुणाने घेतला चार वर्षाच्या मुलाचा जीव

जि.प. अध्यक्षांचा कार्य कालावधी पाच वर्षाचा करावा

जि.प. अध्यक्षांचा कार्य कालावधी पाच वर्षाचा करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group