• Login
ePaper
Janshakti Newspaper
Wednesday, January 27, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रज्ञासिंह यांनी देशाच्या आत्म्याची हत्या केली आहे: कैलास सत्यार्थी

18 May, 2019
in ठळक बातम्या
0
प्रज्ञासिंह यांनी देशाच्या आत्म्याची हत्या केली आहे: कैलास सत्यार्थी
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी भोपाल मधील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना थोर देशभक्त असे म्हटले होते. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. दरम्यान आता साध्वी यांच्यावर नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी टीका केली आहे. महात्मा गांधी यांचे देशातील स्थान सत्ता आणि राजकारणाच्या पलीकडचे असून, प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी देशातील आत्म्याची हत्या करीत आहे. भाजपने अशा लोकांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

गोडसे ने गांधी के शरीर की हत्या की थी, परंतु प्रज्ञा जैसे लोग उनकी आत्मा की हत्या के साथ, अहिंसा,शांति, सहिष्णुता और भारत की आत्मा की हत्या कर रहे हैं।गांधी हर सत्ता और राजनीति से ऊपर हैं।भाजपा नेतृत्व छोटे से फ़ायदे का मोह छोड़ कर उन्हें तत्काल पार्टी से निकाल कर राजधर्म निभाए।

— Kailash Satyarthi (@k_satyarthi) May 18, 2019

नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली होती, तर प्रज्ञा सारख्या लोकांनी भारत देशातील आत्मा, अहिंसा, शांतता, सहिष्णुता यांची हत्या करत आहे असे त्यांनी आपल्या ट्वीटर द्वारे म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपल्या प्रचारा दरम्यान, महात्मा गांधीचे मारेकरी नथुराम गोडसे यांना थोर देशभक्त असे म्हटले होते. नंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर माफी मागितली होती, मला महात्मा गांधी यांच्याबद्दल आदर आहे, त्यांचे देशाबद्दलचे कार्य कधी विसरता येणार नाही असे त्यांनी घुमजाव करत विधान केले होते.

SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

‘आप’ला पराभवाची भीती; शेवटच्या क्षणी मुस्लिमांनी कॉंग्रेसला मतदान केल्याचा केजरीवालांचा आरोप

Next Post

केदारनाथच्या गुफेत मोदींनी केले ध्यान

Related Posts

दिल्ली हिंसाचार: २.३० वाजता पोलिसांची पत्रकार परिषद; मोठा अॅक्शन प्लॅन
ठळक बातम्या

दिल्ली हिंसाचार: २.३० वाजता पोलिसांची पत्रकार परिषद; मोठा अॅक्शन प्लॅन

27 Jan, 2021
दहशतवादी हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद !
ठळक बातम्या

कुलगाममध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला; ३ जवान जखमी

27 Jan, 2021
Next Post
केदारनाथच्या गुफेत मोदींनी केले ध्यान

केदारनाथच्या गुफेत मोदींनी केले ध्यान

भारतात धार्मिक स्वातंत्र्य नाही

भाजपपासून माझ्या जीवाला धोखा: अरविंद केजरीवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group