• Login
ePaper
Janshakti Newspaper
Tuesday, January 19, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    घरकुल घोटाळा: पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार !

    ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    घरकुल घोटाळा: पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार !

    ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    अभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी

    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

6 May, 2018
in Uncategorized
0
जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

ठाणे – शहापूर तालुक्यातील खर्डी गावात पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या गावात ब्रिटीशकालीन बांधलेल्या एकमेव विहिरीचा गावकऱ्यांना आधार होता. मात्र, गेल्या ४ ते ५ वर्षांपासून या विहरीचे पाणी दूषित झाल्याने येथील नागरिकांना पर्यायी स्त्रोतांचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे येथील महिलांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडत पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

शहापूर तालुका धरणाचा तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. मात्र गेल्या १० ते १५ वर्षापासून हाच तालुका पाणी टंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यातच तालुक्यातील खर्डी गाव हे महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळख आहे. मात्र, या गावाला पाणी टंचाईचे सावट यंदाही कायम आहे. खर्डी ग्रामपंचातीत असलेल्या एकमेव ब्रिटीशकालीन विहिरीने तळ गाठला असून गावाला पाणी पुरवठा करणारी एकमेव विहीर आहे. मात्र, गेल्या ४ ते ५ वर्षापासून या विहिरीच्या स्वच्छेतेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या विहिरीचे पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही.

गावातील महिलांनी या विहिरीच्या स्वच्छेतेकडे आणि दूषित पाण्याबाबत ग्रामपंचातीकडे अनेक तक्रारी केल्या. तसेच ग्रामसभेत पाणी समस्याही मांडली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे. विशेष म्हणजे शासनाकडून दरवर्षी विहिरी सफाई निधी मिळतो. मात्र, तो निधी कोणाच्या खिशात जातो, असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

गावातच राहणाऱ्या एका महिलेने पाणी टंचाईची व्यथा मांडताना सांगितले की, माझ्या लग्नाला ३० वर्ष झाली मी या गावात आल्यापासून या विहिरीचे पाणी भरते. मात्र, गेल्या ६ वर्षांपासून या विहिरीच्या स्वच्छेतेकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्यानेमुळेच आज या विहिरीचे पाणी पिण्या योग्य राहिले, ना वापरण्या योग्य, आतातर या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने या विहिरीवर महिला पाणी भरण्यासाठी येत असल्याचा आरोप केला.

याबाबत गावातील महिलांनी अनेक वेळा ग्रामपंचायती जाऊन तक्रार केली. मात्र, अद्याप या विहिरीच्या स्वच्छेतेकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे आम्हाला ५ ते ६ किलोमीटर पायपीट करत जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडत पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे या महिला यावेळी सांगत होत्या. त्यामुळे प्रशासन तात्काळ या विहिरीची स्वच्छता करून, इतर दुसरा पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करुन देण्याची मागणी या महिलांनी केली आहे.

SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

लग्नाचे वय झालेले नसल्यास ‘लिव-इन’ मध्ये राहू शकतात

Next Post

भांडगाव येथील मीनाक्षी कंपनीमध्ये आग 

Related Posts

BIG NEWS: भारतात दोन लसींच्या वापराला परवानगी
Uncategorized

BIG NEWS: भारतात दोन लसींच्या वापराला परवानगी

3 Jan, 2021
रजनीकांत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात भरती
Uncategorized

‘थलाइवा’मुळे भाजपाची गोची!

2 Jan, 2021
Next Post
भांडगाव येथील मीनाक्षी कंपनीमध्ये आग 

भांडगाव येथील मीनाक्षी कंपनीमध्ये आग 

लग्नाचे वय वाढविल्याने ‘लव्ह जिहाद’-भाजपा आमदार

लग्नाचे वय वाढविल्याने ‘लव्ह जिहाद’-भाजपा आमदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group